सेनेच्या झुंडशाहीने भारताची प्रतिमा मलिन!
आंतरराष्ट्रीय राजकारणात हार्ड पॉवर आणि सोफ्ट (soft) पॉवर अशा दोन संकल्पना आहेत. हार्ड पॉवरच्या आधारे देशाच्या सीमांचे रक्षण करता येते तसेच आर्थिक विकासाद्वारे सार्वभौमित्व राखता येते. त्यामुळे ही शक्ती...
View Articleप्रश्न!
‘जात’ नावाचा जो काही प्रकार अनादी काळापासून अस्तित्वात आहे, तो आणखी किती बळी घेणार आहे, हे सांगता येणार नाही. सगळ्याच राजकीय पक्षांनी आपापल्या व्होटबँकेसाठी हे जातीचे राजकारण केले, यात शंका नाही....
View Articleइन्सानियत के फरिश्ते
सीमेच्या अल्याड आम्ही काळ्या शाईची नि सुडाची भाषा बोलत होतो आणि सीमेपल्याड सिंध क्लबची दारं भारताच्या उच्चायुक्तांना बंद करण्यात येत होती, तेव्हा गीता मायदेशात पोहचत होती. तब्बल १५ वर्षं भारतीय गीताचा...
View Articleभाजपच्या पराभवाचे अर्थ आणि अनर्थ
बिहारमधील भाजपच्या पराभवाचे अनेक अर्थ आता लावले जातील. मात्र, यातला सगळ्यात मोठा धडा हा विनम्र राहण्याचा, अहंकाराने फुगून न जाण्याचा, जिभेवर नियंत्रण ठेवण्याचा आणि भारताचे विविधतेने नटलेले रूप मनोमन...
View Articleपॅरिस परिषदेचे शिवधनुष्य
मोदींनी पॅरिस परिषदेत भारत दिशादर्शकाची भूमिका निभावण्यास तयार असल्याचे संकेत दिले आहेत. हे देशातील गरीब जनतेला डोळ्यापुढे ठेवून राष्ट्रीय हितांना बाधा न पोहोचवता जागतिक हित साधण्याचे शिवधनुष्य आहे… सन...
View Article‘दिल है हिंदुस्तानी’, मग का म्हणता हो चिंकी!
‘उगवत्या सूर्याचा प्रदेश’ असे बिरूद आपल्या नावापुढे मिरवणारे अरुणाचल प्रदेश हे राज्य उत्तरपूर्व भारताचा मुकूटच आहे. जंगले आणि नैसर्गिक साधनसंपत्तीने परिपूर्ण असलेल्या या राज्याच्या सौंदर्याला काही सीमा...
View Articleमोदींना भारतात जन्मल्याचा पश्चाताप?
काही दिवसांपूर्वी देशात असहिष्णुतेच्या मुद्द्यावर देशातील वातावरण तापलं होतं. मोदी सरकार आल्यानंतर देशात असहिष्णुता वाढली, असं काहींचं म्हणणं होतं. अनेक साहित्यिक आणि कलाकारांनी सरकारच्या विरोधात...
View Articleपाककडे एकच पर्याय दहशतवाद संपवा नाहीतर मरा!
भारताविरोधात दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देणारा पाकिस्तान आता स्वतःच दहशतवाद, अमली पदार्थ, बेकायदा शस्त्र व्यापार या सगळ्याच्या विळख्यात अडकत चालला आहे. दिवसेंदिवस पाकिस्तानच्या गळ्याभोवतीचा फास...
View Articleचीनी आडकाठी
भारत आणि चीन हे दोन्ही देश अतिप्राचीन. दोघेही मोठे आणि एकमेकांचे विरोधक. शत्रूच. सध्या हे भारत चीन शीतयुद्ध आडमार्गाने भारताच्या मार्गात आडकाठी आणत सुरू झाले आहे. त्यासाठी ताजे निमित्त आहे ते...
View Articleभारतात पुढे काय होणार?
भारतात उदारीकरणाची वाटचाल सुरू होऊन आता काही काळाने तीन दशके पुरी होतील. या साऱ्या काळात भारताने फार मोठा पल्ला गाठला आहे. चहुबाजूंनी मोठी प्रगती केली आहे. या साऱ्या कालावधीत भारतातील गरिबी कमी झाली...
View Article